tag:blogger.com,1999:blog-4938157335536095132.post7231777995236865918..comments2023-03-24T17:50:35.144+05:30Comments on बझ्झवाडीची चावडी: स्वातंत्र्यवीर सावरकर - "ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला,"Anonymoushttp://www.blogger.com/profile/00978918575878482533noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-4938157335536095132.post-10880920941938891462011-05-30T11:48:00.801+05:302011-05-30T11:48:00.801+05:30ये छान लिहिलयस ग निवे. महत्वाच म्हणजे लोकांना सावर...ये छान लिहिलयस ग निवे. महत्वाच म्हणजे लोकांना सावरकरांविषयी काहीतरी वाटले पाहिजे. हे उपयुक्त आहे.••रणांगण••http://www.blogger.com/profile/13434631404874208245noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4938157335536095132.post-86679710388444488842011-05-30T11:58:26.640+05:302011-05-30T11:58:26.640+05:30वाह निवी, खूपच सुंदर लिहिलंस...स्वातंत्र्य वीर साव...वाह निवी, खूपच सुंदर लिहिलंस...<br>स्वातंत्र्य वीर सावरकरांना लक्ष लक्ष प्रणाम...!!!<br>त्यांच्यासारखा कोटीप्रभ असा स्वातंत्र्यसूर्य या भारतभूमीवर पुन्हा होणे नाही...इंद्रधनूhttp://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4938157335536095132.post-23351333735781251442011-05-31T09:57:44.631+05:302011-05-31T09:57:44.631+05:30निवेदिता,ह्या अतिशय अभ्यास पूर्ण लेखा बद्दल मनःपूर...निवेदिता,<br>ह्या अतिशय अभ्यास पूर्ण लेखा बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.<br>खरे तर पृथ्वीतलावर अशी फार थोडी माणसं असतात/आहेत जी काळाच्या अगोदर जन्माला येतात.स्वातंत्र्यवीर त्या पैकीच एक. सावरकरांनी स्वातंत्र्य पूर्व नि स्वातंत्र्योत्तर, देशभक्ती नि देशप्रेमा पोटी ज्या काही सुचना नि जे काही इशारे तत्कालीन नेहरू सरकारला देऊन ठेवले होते नि त्या सरकारने सुद्धा त्यावेळी स्वातंत्र्य मिळाल्याच्या नादात,आनंदात जे साफ धुडकावून लाऊन सावरकरांना "साठी बुद्धी नाठी "असे हिणविले होते ते बघितले कि आजच्या काळात सुद्धा आपल्याला थक्क व्हायला होते नि आपण आश्चर्याच्या धक्क्यातून सावरू शकत नाही.नमुन्यां दाखल फक्त काहीच उदाहरणे देतो <br>सावरकरांचे हे इशारे भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्या नंतर कॉंग्रेसचे नेहरूंच्या नेत्तृत्वा खाली जे पहिले सरकार आले होते त्याला उद्देशून होते हे कृपया लक्षात घ्यावे/ठेवावे.<br>१) नेहरूंनी जो काश्मीर प्रश्न सरदार पटेलांना (तत्कालीन गृह मंत्री नि उप पंतप्रधान ) सोडवून न देता लोंबकळत ठेवला त्यावर दिलेला इशारा :<br>तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन केवळ हट्टीपणाने हा प्रश्न तुमच्या अखत्यारीत ठेवून तो लोंबकळत ठेवलाय पण ह्याची तुम्हाला नव्हे तर देशाला स्वातंत्र्यानंतर २५ वर्षांनी किमत मोजावी लागेल.५० वर्षा नंतर तर ह्या प्रश्नाने उग्र स्वरूप धारण करून तो अधिक जटिल झालेला असेल.<br>मोजावी लागलेली किंमत ... पाक बरोबरचे १९६६-१९७१ व १९९९-२००० चे कारगिल युद्ध. <br>२) अहिंसावादी धोरण म्हणजे स्वसंरक्षण सिद्धते मध्ये दुर्लक्ष करून त्या वर खर्च न करणे नव्हे.भारताला सध्याचा मित्रराष्ट्र म्हणून समजल्या जाणाऱ्यां चीन कडून हि भविष्यात धोका उदभवू शकतो. <br>मोजावी लागलेली किंमत ... १९६२ चे भारत -चीन युद्ध.<br>३) इंग्रजांनी सुरु केलेल्या जाती जमातीच्या नावाच्या सैनिकांच्या सर्व पलटणी कालबाह्य ठरवून त्या स्वतंत्र भारताच्या एकाच झेंड्या खाली आणा,तसेच केवळ शूर लढवय्ये म्हणून मिलिटरी मध्ये फक्त कोणत्याही एकाच जातीच्या सैनिकांची संख्या अवाजवी होऊ देऊ नका.भविष्यात ते संख्येच्या आधारावर शिरजोर होऊ शकतात.<br>मोजावी लागलेली किंमत ... शिखांची स्वतंत्र खलिस्तानची मागणी नि इंदिरा गांधींच्या हत्येच्या रूपाने त्याची मोजावी लागलेली किंमत.<br>४) दुर्गम नि एका कोपऱ्यात म्हणून ईशान्य भारता कडे दुर्लक्ष करू नका भविष्यात धोका उदभवू शकतो. <br> मोजावी लागत असलेली किंमत ... बोडो, नागा आंदोलने नि सदैव अशांतता नि १९६२ च्या युद्धात चीन कडून देशाची बदललेली सीमारेषा.<br>५)देशातील २० वर्षाच्या प्रत्येक नागरिकास स्त्री-पुरुषास मग ती कोणत्याही जाती धर्म पंथाची असेल… त्यास किमान २ वर्षाचे सक्तीचे मिलिटरी ट्रेनिंग कायद्याने घेणे भाग करा.<br> मोजावी लागलेली किंमत ... २६/११ च्या वेळी ह्याच्या अभावा मुळे पोलिसांवर अवाजवी पडलेला ताण नि झालेली जीवितहानी.<br>ही फक्त काही नमुन्यां दाखल दिलेली उदाहरणे आहेत.सावरकरांनी अशी नि ह्या प्रकारची सुमारे ५० (इशारे) भाकिते केली होती/आहेत .पण ते काळाच्या खूप आधी असल्याने त्यांना हेटाळणीला सामोरे जावे लागले होते आणि आता तर काय जाती पातीच्या राजकारणा मुळे ते विस्मृतीत सुद्धा गेले आहेत,नि राज्यकर्त्यांनी आता तर त्यांचे अंदमानातील स्मारक सुद्धा पार उखडून टाकलंय.त्या मुळे तर काही बोलायलाच नको.मणिशंकर अय्यरांचा "सावरकर नि जिना हे फाळणीला जबाबदार होते" हा जावई शोध म्हणजे तर कहरच आहे.नि कदाचित सावरकरांचे जानवे आड आल्याने,महाराष्ट्र सरकार सुद्धा मूग गिळून गप्प बसले.असो लिहावे तेवढे थोडेच आहे.पण आपला लेख वाचल्यावर राहवले नाही.आपल्या ब्लॉगची जागा परवानगी शिवाय वापरल्या बद्दल निवेदिता नि बझ्झवाडीची सर्व टीम मला मोठ्या मनाने माफ करेल अशी आशा आहे.<br>ताजा कलम <br>मी कोणत्याही पक्षाचा,संघटनेचा,संस्थेचा अधिकृत,अनधिकृत वा अगदी छुपा देखील सभासद नसून वरील कॉमेंट ही केवळ एक पुणेकर म्हणून सावरकरां विषयी आज पर्यंत जे जे काही थोडेफार वाचनात आले नि मनाला भावले त्याचे निखळ नि निव्वळ प्रतिबिंब आहे. <br>निवेदिता जाता जाता फक्त एक गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो सावरकरांचे जन्म वर्ष १८३३ नसून १८८३ आहे. कृपया ती दुरुस्ती करावी ही विनंती.<br>धन्यवाद.mynachttp://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4938157335536095132.post-15362220647567201752011-05-31T12:26:20.327+05:302011-05-31T12:26:20.327+05:30thansk mayanc me changes kele ahet varati :)thansk mayanc me changes kele ahet varati :)क्षितीजवेडीhttp://www.blogger.com/profile/06001279279709550803noreply@blogger.com